भारत

JAXA भारताच्या मदतीने पोहोचणार चंद्रावर; भारतीय वैज्ञानिकांच्या ताकतीवर शिक्कामोर्तब

नवी दिल्ली : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत जगातील पहिला देश ठरला. चांद्रयान-3 ने २३ ऑगस्टला चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग…

Read More »

तू तिकडे बघ मी फोटो काढतो! ‘प्रज्ञान’ने ‘विक्रम’चं चंद्रावर केलेलं फोटोशूट

नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ‘इस्रो’ने गेल्या आठवड्यात एक महत्त्वकांक्षी मोहीम फत्ते केली. भारताचं चांद्रयान-३ चंद्राच्या दक्षिण…

Read More »

चंद्राच्या दक्षिण ध्रूवावरील मातीचं तापमान किती? विक्रमवरील यंत्रणेने पाठवली प्राथमिक माहिती

नवी दिल्ली : चंद्राला नेहमीच शीतल अशी उपमा दिली जाते, पण हा चंद्र वाटतो तितका शीतल नसल्याचे समोर आले आहे.…

Read More »

‘वर्षातील एक दिवस आंतरराष्ट्रीय ग्राहक काळजी दिन म्हणून पाळावा’- पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज B २० परिषदेला संबोधित केले. दिल्ली येथे ही परिषद आयोजित करण्यात आली…

Read More »

पुढील वर्षापासून दहावी बारावीच्या परीक्षा या दोन टप्प्यात होणार

नवी दिल्ली : दहावी बारावीची परीक्षा देण्याचे टेन्शन हे त्या विद्यार्थ्यांपेक्षा त्यांच्या आई-वडिलांना जास्त येते. कारण या दोन्ही बोर्डाच्या परीक्षेसाठी…

Read More »

एस सोमनाथ ते वीरमुथुवेल… चांद्रयान ३ मिशनचे हे आहेत खरे आठ नायक

नवी दिल्ली : भारताच्या चांद्रयान ३ मिशनने चंद्रावर पाऊल ठेवलं आणि देशभरात एकच जल्लोष सुरू झाला. चांद्रयान २ चे अपयश…

Read More »

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार चांद्रयान, शेवटची २० मिनिटं अत्यंत महत्त्वाची

नवी दिल्ली : भारताचं मिशन मून अर्थात चांद्रयान ३ आज चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याच्या तयारीत आहे. चांद्रयानाचं लँडिंग होण्याआधीची २०…

Read More »

Income Tax च्या ‘या’ नियमामुळे लाखो कर्मचाऱ्यांचे पगारात होणार वाढ

नवी दिल्ली : आता खासगी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे. लाखो पगारदार करदाते आणि कर्मचाऱ्यांना आयकर विभागाने मोठा दिलासा दिला…

Read More »

अन्नधान्यांची महागाई आटोक्यात ठेवण्यासाठी केंद्र सरकार रशियातून गहू करणार आयात

नवी दिल्ली : अन्नधान्यांची वाढती महागाई आटोक्यात ठेवण्यासाठी केंद्र सरकार रशियातून गहू आयात करण्याचा विचार करीत आहे. आगामी काळात सुमारे ४०…

Read More »

नव्या कायद्यांद्वारे देशात हुकूमशाही आणण्याचा सरकारचा हेतू; कपिल सिबल यांचा आरोप

नवी दिल्ली : ब्रिटिशकालीन कायदे संपुष्टात आणण्याचा दावा केंद्र सरकार करीत असले तरी प्रत्यक्षात यामागे देशात हुकूमशाही आणण्याचा सरकारचा हेतू…

Read More »
Back to top button