महाराष्ट्र

अणुऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र नेतृत्वासाठी सज्ज; अमेरिकन कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सेंटर, सेमीकंडक्टर, हरित हायड्रोजन, इलेक्ट्रिक मोबिलिटी आणि प्रगत उत्पादन क्षेत्रामुळे आगामी काळात स्थिर व अखंड…

Read More »

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

मुंबई : भारताच्या रस्ते पायाभूत सुविधांमध्ये मोठा बदल घडवण्यासाठी केंद्र सरकार अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी…

Read More »

डोंबिवलीत जागतिक पुस्तक दिनी ७५ हजार पुस्तकांचे प्रदर्शन; ९ हजार वाचकांनी दिली भेट

डोंबिवली : जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधत डोंबिवली पूर्वेतील बापूसाहेब फडके रस्त्यावर रविवारी ‘बुक स्ट्रीट’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. पै…

Read More »

वसई-विरारमध्ये १ मे पासून डिजिटल जनगणना; ‘या’ पोर्टलवर नोंदवा स्वतःची माहिती

विरार : जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याला १ मे २०२६ पासून सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात स्वगणनेअंतर्गत नागरिकांना शासनाने उपलब्ध…

Read More »

भाईंदर सरकारी रुग्णालयात कोट्यवधींची मुदतबाह्य औषधे; प्रशासन सतर्कतेमुळे अनर्थ टळला

भाईंदर : भाईंदर पश्चिम येथील पंडित भीमसेन जोशी शासकीय रुग्णालय येथे तब्बल १ कोटी ६५ लाख रुपयांच्या मुदतबाह्य औषधांचा साठा…

Read More »

ठाण्याची ओळख हरवली! पुनर्विकासाच्या फेऱ्यात मामलेदार मिसळच्या जुन्या वास्तूवर फिरला हातोडा

ठाणे : ठाणेकरांच्या चवीवर अधिराज्य गाजवणारी आणि शहराच्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग ठरलेली मामलेदार मिसळ ची जुनी वास्तू आता इतिहासजमा झाली…

Read More »

१ मे पासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; प्रशिक्षणाद्वारे मराठी शिकवण्यावर भर

मुंबई : राज्यातील रिक्षा, टॅक्सी तसेच ओला, ऊबर आणि इ-बाइक टॅक्सी चालकांनी प्रवाशांशी मराठीत संवाद साधावा यासाठी राज्य सरकारकडून महत्त्वपूर्ण…

Read More »

मुंबईत ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’साठी ५०० नवीन मिडी बसचा प्रस्ताव; टेकडी व अरुंद रस्त्यांवर पुन्हा सेवा

मुंबई : शहरातील अंतर्गत प्रवासासाठी टॅक्सीबरोबरच मोठ्या प्रमाणावर बससेवेचा वापर करणाऱ्या मुंबईकरांसाठी बेस्ट प्रशासन लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.…

Read More »

वाहनतळाचा तिढा सुटणार; महापालिका प्रशासनाचा मोठा निर्णय

विरार : वसई विरार शहरातील रेल्वे स्थानक परिसरात वाढणारी वाहनांची गर्दी आणि पार्किंग समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महापालिकेने कंबर कसली…

Read More »

राज्य सरकारचा मोठा निर्णय: ७,८०८ कुटुंबांना हक्काचे घर; घरांच्या चटई क्षेत्रात महत्त्वाची वाढ

पुणे : पंतप्रधान आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील रावेत, मामुर्डी, पुनावळे, वडमुखवाडी, ताथवडे आणि चोविसावाडी या सहा ठिकाणी महापालिकेकडून गृहप्रकल्प…

Read More »
Back to top button