भारत

मोदी सरकारचा मोठा निर्णय; अंदमान निकोबार बेटांची राजधानी पोर्ट ब्लेअरचं नाव बदलणार

वृत्तसंस्था : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक मोठी घोषणा केली. केंद्र सरकारने अंदमान निकोबार बेटांची राजधानी पोर्ट ब्लेअरचं नाव…

Read More »

ISRO हायटेक उपग्रहामुळे देशांतर्गत विमानांमध्ये इंटरनेट सुविधा होणार उपलब्ध

वृत्तसंस्था : काही दिवसांपूर्वीच भारत सरकारने विमानांमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटीला परवानगी दिली होती. त्यामुळेच देशांतील अनेक भागांमध्ये इंटरनेट सुविधा मर्यादित झाली…

Read More »

सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय; ‘दागिन्यांवर फक्त बायकोचा अधिकार, पती दावा करू शकत नाही’,

वृत्तसंस्था : गेल्या काही दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या दरात चढउतार पाहायला मिळत आहे. सोन्याचे दर अक्षरश: गगनाला भिडले आहेत. मात्र…

Read More »

केंद्र सरकारचा मोठा निर्णय! महाराष्ट्रासह १२ इंडस्ट्रियल स्मार्ट सिटीला मंजूरी

वृत्तसंस्था : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दि. २८ ऑगस्ट २०२४ केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.…

Read More »

विद्यार्थ्यांच्या सुरक्षा आणि कल्याणासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून शालेय सुरक्षा आणि सुरक्षिततेबाबतच्या मार्गदर्शक सूचना जारी!

वृत्तसंस्था : बदलापूरमधील विद्यार्थ्यांवरील लैंगिक अत्याचारामुळे देश हादरला आहे. या घटनेनंतर महाराष्ट्रात राज्यशासनाकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी नियमावली लागू केली आहे. आता…

Read More »

मेडिकलमध्ये नाही मिळणार ही औषधं; सरकारने १५० हून अधिक औषधांवर घातली बंदी

वृत्तसंस्था : सर्दी-पडसे, ताप, अंग दुखीवेळी आपण थेट मेडिकलमध्ये जाऊन गोळी अथवा औषध आणतो. त्यातील मात्रा, रसायनं याच्याशी आपल्याला काही…

Read More »

आमदार-खासदारांवर विनयभंग-हत्येचे गुन्हे आकडेवारीचा अहवाल ADR ने केला प्रसिद्ध

वृत्तसंस्था : लोकांचे विचार सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी खासदार आणि आमदारांची नेमणूक केली जाते. तसेच सार्वजनिक सुरक्षेसाठी धोरणे आणि नियम आखले जातता.…

Read More »

डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी सुप्रीम कोर्टाकडून टास्क फोर्सची नियुक्ती

वृत्तसंस्था : काही दिवसांपूर्वी कोलकाता येथील आरजी मेडिकल कॉलेज व रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर अत्याचाराची घटना घडली. त्यानंतर त्या डॉक्टरची हत्या…

Read More »

देशात ‘सेक्युलर’ नागरी संहिता असणे ही काळाची गरज; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच प्रतिपादन

वृत्तसंस्था : देशात ‘सेक्युलर’ नागरी संहिता असणे ही काळाची गरज आहे. देशातील संहितेचा सध्याचा ढाचा ‘धर्मवादी’ आणि ‘भेदभाव बाळगणारा’ आहे,…

Read More »

स्वातंत्र्य दिनानिमित्त १०३७ जणांचा शौर्य आणि सेवा पदके देऊन गौरव

वृत्तसंस्था : दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलीस, अग्निशमन दल, गृहरक्षक दल आणि नागरी संरक्षण दलातील जवानांना शौर्य व सेवा पदके…

Read More »
Back to top button