विरार : विरार पूर्वेच्या साईनाथ नगर भागात चप्पल दुकानांना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. सोमवारी सायंकाळी ६ च्या सुमारास…
Read More »महाराष्ट्र
विरार : राज्य शासनाने वसई विरार महापालिकेत २९ गावे कायम ठेवण्याच्या निर्णयावर तब्बल ३१ हजार हरकती आणि सूचना आल्या आहेत. त्यात…
Read More »मुंबई : केंद्र आणि राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी (फ्लॅगशिप) योजनांच्या अंमलबजावणीवर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात तातडीने आणखी एक ‘वॉररूम’…
Read More »मुंबई : सर्वाधिक वाहतूक असणाऱ्या मुंबई – पुणे एक्स्प्रेसवेवर आर्टिफिशीयल इंटेलिजन्स (एआय) कॅमेऱ्यांची नजर असणार असून दोन्ही बाजूच्या तब्बल ५२…
Read More »पुणे : शहरातील रस्त्यांवर, पदपथावर, दुभाजकांवर साचलेला कचरा तसेच रस्त्यांवर लावलेली बेवारस वाहने, अधिकृत जाहिरात फलक, बॅनर काढण्यासाठी पुणे महापालिकेने…
Read More »ठाणे : टिटवाळा-कल्याण-डोंबिवली ते शिळफाटा दरम्यानच्या ३० किलोमीटर लांबीच्या बाह्यवळण रस्ते मार्गात अडथळा ठरणारी १२५ बांधकामे कल्याण डोंबिवली पालिकेच्या अ प्रभागाच्या…
Read More »पिंपरी : वाहतूक विभागाचा आदेश झुगारून नागरिकांकडून ‘नो पार्किंग झोन’मध्ये, रस्त्यावर, जागा मिळेल त्या ठिकाणी बेकायदा वाहने लावली जात असल्याने वाहतूककोंडीत…
Read More »मुंबई : भाजपाचे ज्येष्ठ नेते आमदार कालिदास कोळंबकर यांची दुसऱ्यांदा विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. राजभवन येथे…
Read More »मुंबई : ज्येष्ठ राजकारणी माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या निधनाने आदिवासी समाजासाठी अहोरात्र झटणारा आणि कर्मसिद्धांताचा उपासक आपण गमावला आहे,…
Read More »ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात फेरिवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने पाऊले उचलली असून त्याचाच एक भाग म्हणून फेरिवाला क्षेत्र निश्चितीसाठी प्रशासनाकडून…
Read More »









