महाराष्ट्र

अणुऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र नेतृत्वासाठी सज्ज; अमेरिकन कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सेंटर, सेमीकंडक्टर, हरित हायड्रोजन, इलेक्ट्रिक मोबिलिटी आणि प्रगत उत्पादन क्षेत्रामुळे आगामी काळात स्थिर व अखंड…

पुढे वाचा
भारत

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

मुंबई : भारताच्या रस्ते पायाभूत सुविधांमध्ये मोठा बदल घडवण्यासाठी केंद्र सरकार अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी…

पुढे वाचा
महाराष्ट्र

डोंबिवलीत जागतिक पुस्तक दिनी ७५ हजार पुस्तकांचे प्रदर्शन; ९ हजार वाचकांनी दिली भेट

डोंबिवली : जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधत डोंबिवली पूर्वेतील बापूसाहेब फडके रस्त्यावर रविवारी ‘बुक स्ट्रीट’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. पै…

पुढे वाचा
महाराष्ट्र

वसई-विरारमध्ये १ मे पासून डिजिटल जनगणना; ‘या’ पोर्टलवर नोंदवा स्वतःची माहिती

विरार : जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याला १ मे २०२६ पासून सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात स्वगणनेअंतर्गत नागरिकांना शासनाने उपलब्ध…

पुढे वाचा
गुन्हे

भाईंदर सरकारी रुग्णालयात कोट्यवधींची मुदतबाह्य औषधे; प्रशासन सतर्कतेमुळे अनर्थ टळला

भाईंदर : भाईंदर पश्चिम येथील पंडित भीमसेन जोशी शासकीय रुग्णालय येथे तब्बल १ कोटी ६५ लाख रुपयांच्या मुदतबाह्य औषधांचा साठा…

पुढे वाचा
महाराष्ट्र

ठाण्याची ओळख हरवली! पुनर्विकासाच्या फेऱ्यात मामलेदार मिसळच्या जुन्या वास्तूवर फिरला हातोडा

ठाणे : ठाणेकरांच्या चवीवर अधिराज्य गाजवणारी आणि शहराच्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग ठरलेली मामलेदार मिसळ ची जुनी वास्तू आता इतिहासजमा झाली…

पुढे वाचा
महाराष्ट्र

१ मे पासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; प्रशिक्षणाद्वारे मराठी शिकवण्यावर भर

मुंबई : राज्यातील रिक्षा, टॅक्सी तसेच ओला, ऊबर आणि इ-बाइक टॅक्सी चालकांनी प्रवाशांशी मराठीत संवाद साधावा यासाठी राज्य सरकारकडून महत्त्वपूर्ण…

पुढे वाचा
महाराष्ट्र

मुंबईत ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’साठी ५०० नवीन मिडी बसचा प्रस्ताव; टेकडी व अरुंद रस्त्यांवर पुन्हा सेवा

मुंबई : शहरातील अंतर्गत प्रवासासाठी टॅक्सीबरोबरच मोठ्या प्रमाणावर बससेवेचा वापर करणाऱ्या मुंबईकरांसाठी बेस्ट प्रशासन लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.…

पुढे वाचा
महाराष्ट्र

वाहनतळाचा तिढा सुटणार; महापालिका प्रशासनाचा मोठा निर्णय

विरार : वसई विरार शहरातील रेल्वे स्थानक परिसरात वाढणारी वाहनांची गर्दी आणि पार्किंग समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महापालिकेने कंबर कसली…

पुढे वाचा
गुन्हे

सोनसाखळी चोरांचा कर्दनकाळ! बोळींज पोलिसांनी १०६ गुन्हे नोंद असलेल्या गुन्हेगारांना केले जेरबंद

विरार : सोनसाखळी चोरी करणाऱ्या दोन सराईत आरोपींना अटक करण्यात बोळींज पोलिसांना यश आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींवर मुंबई आणि…

पुढे वाचा
Back to top button