महाराष्ट्र

पश्चिम रेल्वेचे १०० टक्के विद्युतीकरण; विद्युत इंजिन आणि रेल्वेगाड्यांचा वेग वाढणार

मुंबई : भारतीय रेल्वेमध्ये करण्यात आलेल्या विद्युतीकरणाला नुकतीच १०० वर्षे पूर्ण झाली. यात पश्चिम रेल्वेच्या राजकोट विभागातील शेवटच्या टप्प्यातील विद्युतीकरण पूर्ण…

पुढे वाचा
गुन्हे

तरुणींची आर्थिक फसवणूक करून लैंगिक अत्याचार करणार्‍या ठकसेनाला अटक

नालासोपारा : गुन्हे शाखेचा अधिकारी असल्याचे भासवून उच्चभ्रू तरुणींना आपल्या जाळ्यात ओढवून त्यांची आर्थिक फसवणूक करून लैंगिक अत्याचार करणार्‍या ठकसेनाला…

पुढे वाचा
महाराष्ट्र

वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वसईकरांना ४ नव्हे फक्त २ रेल्वे उड्डाणपूल मिळणार

वसई : वसई विरार शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी वसई विरार शहरात ४ रेल्वे उड्डाणपूल बनविण्याचे आश्वासन देण्यात आले होते.…

पुढे वाचा
महाराष्ट्र

महानगरपालिकेची मालमत्ताकराचे थकबाकीदारांवरील कारवाईत ७ कोटींची वसुली

नवी मुंबई : मालमत्ताकराचे थकबाकीदार असलेल्या व्यक्ती, संस्था यांना आवाहन करूनही तसेच नोटीस बजावूनही त्यांच्यामार्फत प्रतिसाद न देणाऱ्या १२८ थकबाकीदारांवर नवी…

पुढे वाचा
महाराष्ट्र

प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी विद्युतदाहिन्यांची सोय करणारी मिरा भाईंदर पहिली महापालिका

भाईंदर : मिरा भाईंदर शहरातील प्राण्यांवर अंत्यविधीची करण्यासाठी शहरातील दोन स्मशानभूमीत विद्युत दाहिन्याची उभारल्या जात आहेत.  प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी अशाप्रकारे विद्युतदाहिन्यांची…

पुढे वाचा
महाराष्ट्र

रात्री मद्यपान करून धुडगूस घालणाऱ्या टवाळखोरांवर नाशिक पोलिसांची कारवाई

नाशिक : शहरातील मोकळे मैदान, बगीचे, जॉगिंग ट्रॅक आदी परिसरात मद्यपान करून धुडगूस घालणाऱ्या टवाळखोरांकडे पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे. अलीकडेच…

पुढे वाचा
महाराष्ट्र

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘उमेद मॉल’ उभारणार, पहिल्या टप्प्यामध्ये १० मॉल उभारणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : ‘महालक्ष्मी सरस’ हा अत्यंत लोकप्रिय उपक्रम झाला आहे. राज्यभरातील बचत गटांना हक्काचे विक्रीचा साधन उपलब्ध व्हावे यासाठी प्रायोगिक…

पुढे वाचा
महाराष्ट्र

शिवाजीनगर येथे आधुनिक सोयींनी युक्त बसस्थानक उभारण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई : शिवाजीनगर बसस्थानकाची पुनर्बांधणी पुणे शहराच्या वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असून, ती वेळेत आणि दर्जेदार पध्दतीने पूर्ण करणे आवश्यक…

पुढे वाचा
महाराष्ट्र

नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून वायुप्रदूषण करणाऱ्या तीन हजार वाहनांवर कारवाई

नवी मुंबई : वाहनांमधून निघणारा धूर व या धुरामुळे होणाऱ्या वायुप्रदूषणाला आळा घालण्यासाठी नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून वाहनचालकांना वेळोवेळी…

पुढे वाचा
महाराष्ट्र

राशन कार्डधारकांनी ‘या’ तारखेपर्यंत पूर्ण करा ई-केवायसी, अन्यथा मिळणार नाही धान्य

वसई : सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वसईतील रास्तभाव धान्य दुकानांमधून अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण करण्यात येते. या…

पुढे वाचा
Back to top button