महाराष्ट्र

महापालिकेच्या शाळेत ‘क्षयरोग निर्मूलन केंद्रामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका

मिरारोड : मिरा भाईंदर महापालिकेच्या उर्दू शाळेत ‘क्षयरोग निर्मूलन केंद्र आणि प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण…

Read More »

मनपाचा अनधिकृत इमारतीवर कारवाईचा बडगा; अनेकांचा संसार रस्त्यावर

वसई : नालासोपारा मधील ४१ अनधिकृत इमारतींमधील उर्वरित ३४ इमारतींवर गुरूवार सकाळ पासून कारवाईला सुरवात करण्यात आली. यावेळी पोलिसांचा मोठा…

Read More »

पुणे पोलिसांच्या उपाययोजनांना यश, शहरातील ‘स्ट्रीट क्राईम’ मध्ये मोठी घट

पुणे : सांस्कृतिक व शांतताप्रिय शहरातील कायदा व सुव्यवस्था ऱाखण्यात पुणे पोलिसांनी यश आल्याचे दिसत असून,परिणामी शहरातील ‘स्ट्रीट क्राईम’ मध्ये मोठी…

Read More »

तरुणींच्या सुरक्षेसाठी हिंजवडीत आयटी पार्क मध्ये ‘पोलीस मदत केंद्र’ !

पिंपरी : माहिती व तंत्रज्ञाननगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीतील टप्पा (फेज) दोनमध्ये पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. माहिती…

Read More »

महापालिका प्रशासन कामोठे, तळोजात प्राथमिक शाळा उभारणार

नवी मुंबई : पनवेल महापालिकेच्या स्थापनेला आठ वर्षे पुर्ण झाल्यानंतर सिडको वसाहतींमधील कामोठे येथे दोन ठिकाणी आणि तळोजात एका ठिकाणी…

Read More »

वसईत ‘भू प्रणाम केंद्र’ सुरू; जमीन व्यवहारातील आर्थिक लुटीला चाप, नागरिकांना दिलासा

विरार : सध्या वसई, विरार जमीन व्यवहारासाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या कागदपत्रांच्या कामांसाठी नागरिकांची लूट होत होती. या लुटीला आता चाप…

Read More »

पालघर जिल्हा पोलीस गावोगावी ‘सायबर गुन्हे मुक्त गाव मोहिम’ राबविणार

पालघर : सध्याच्या डिजिटल युगामध्ये सायबर गुन्हेगारी वाढत असून अनेक नागरिक सायबर गुन्हेगारीच्या जाळ्यात अडकत आहेत. सायबर गुन्हेगारीच्या माध्यमातून होणारी…

Read More »

गुजरात वनविभाग करतंय महाराष्ट्रातील नागरिकांच्या जीवाशी खेळ

नंदुरबार : सामान्यपणे दोन राज्यांमधील सीमा भागातील स्थानिकांमध्ये वाद होणं ही काही नवीन गोष्ट राहिलेली नाही. अगदी ईशान्य भारतामधील राज्यांमधील…

Read More »

मुंबईतील झोपडपट्ट्यांचेही समूह पुनर्वसन करण्याचा राज्य सरकारने घेतला निर्णय

मुंबई : दक्षिण मुंबईतील जुन्या उपकरप्राप्त इमारतींसाठीच्या समूह पुनर्विकास धोरणाच्या धर्तीवर आता मुंबईतील झोपडपट्ट्यांचेही समूह पुनर्वसन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला…

Read More »

‘केईएम रुग्णालयाचे शताब्दी वर्ष समाजाला काही तरी देणारे ठरावे,’- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : केईएम ही मुंबईसह देशातील महत्त्वाची वैद्यकीय संस्था आहे. एखाद्या आरोग्य क्षेत्रातील संस्थेने सुवर्ण किंवा शताब्दी महोत्सव साजरा करणे, ही…

Read More »
Back to top button