महाराष्ट्र

मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील १९ पोलीस ठाण्यातील १५ प्रमुखांच्या बदल्या

मिरारोड : विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मुंबई, नवी मुंबई आणि मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील २२२ पोलीस अधिकार्‍यांच्या…

Read More »

महापालिकेच्या बेजबाबदार कारभारामुळे कांदळवन क्षेत्रातील गोदामांना भीषण आग

मीरारोड :  कांदळवन समितीने मीरारोडच्या नेमिनाथ हाईट्स मागील भागात अनेकदा पाहणी करून तेथील अनधिकृत भंगार, सिएनजी बाटला आदींच्या गोदामां वर…

Read More »

निवडणुकीच्या काळातील खर्चाच्या हिशोबांवर दक्षता आयोगाचे लक्ष

भाईंदर : आगामी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर मंगळवारी २९ ऑक्टोबर रोजी निवडणूक निरीक्षक कुमार पुरुषोत्तम आणि निवडणूक…

Read More »

शहरात भरणारे आठवडा बाजारातील फेरीवाल्यांवर महापालिकेने कारवाई करण्याची मागणी

विरार : वसई -विरार शहराची लोकसंख्या अंदाजे ३२ लाखांचा घरात गेली आहे. या वाढत्या लोकसंख्येमुळे शहराचे शहरीकरण वाढू लागले आहे. याचाच…

Read More »

माझी वसुंधरा अभियानांतर्गत दिवाळीत फटाके फोडण्यावर महानगरपालिकेचे निर्बंध

वसई : प्रदूषण नियंत्रणासाठी दिवाळीत रात्री फक्त १० वाजेपर्यंतच फटाके वाजवा, असे आवाहन वसई -विरार महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. हवा…

Read More »

दिपावलीमध्ये आपत्कालीन परिस्थितीत १०१ व १९१६ वर संपर्क साधावा, मुंबई अग्निशमन दलाचे आवाहन

मुंबई : दिपावली साजरी करताना नागरिकांनी योग्य दक्षता बाळगावी. तसेच, फटाके फोडताना लहान मुलांची अधिक काळजी घ्यावी. रात्री १० पर्यंत…

Read More »

राजकीयदृष्ट्या प्रेरित गुन्ह्यांना आळा घालण्याचे निवडणूक आयोगाचे महासंचालकांना आदेश

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत वाढलेल्या राजकीयदृष्ट्या प्रेरित गुन्ह्यांबद्दल तीब्र चिंता व्यक्त करतानाच अशा गुन्ह्यांना वेळीच आळा घालण्याचे आदेश मुख्य…

Read More »

‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाला प्रतिष्ठित ‘स्कॉच’ पुरस्कार जाहीर

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाला प्रतिष्ठित ‘स्कॉच’ पुरस्कार जाहीर झाला आहे. देशभरातील विविध श्रेणींमधील…

Read More »

सायबर गुन्ह्यांचा तपासासाठी ठाणे पोलीस आयुक्तालयाचे सायबर पोलीस ठाणे कार्यान्वित

ठाणे : ठाणे आयुक्तायल क्षेत्रातील सायबर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी ठाणे पोलिसांचे सायबर पोलीस ठाणे अखेर कार्यान्वित झाले आहे. नव्या पोलीस ठाण्यामुळे…

Read More »

महायुतीमधील ‘हा’ मित्रपक्ष विधानसभा निवडणुकामध्ये प्रचार करणार नाही

मुंबई : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षाने महायुतीचा प्रचार थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभेच्या जागा वाटपात पक्षाला चर्चेत…

Read More »
Back to top button