महाराष्ट्र

विरार मध्ये हिट अँड रन; विवा महाविद्यालयाची प्राध्यापिकेस भरधाव कारने उडवलं

विरार : राज्यभरात हिट अँड रनच्या घटना वारंवार समोर येत असल्यामुळे यावर वेळीच कारवाई करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.…

Read More »

कर्तव्य चोख बजावल्यानंतरही पोलीस अधिकाऱ्यांवर होतेय कारवाई; पोलीस दलात नाराजीची लाट

पुणे : पुणे, शहर पोलीस दलातील कारभाराची चर्चा दिवसेंदिवस वाढत असून, चोख कर्तव्य बजावल्यानंतर वरिष्ठांनी शाबासकी देण्याऐवजी चक्क एका अधिकाऱ्याला…

Read More »

कोकणात गणेशोत्सव काळात जादा बसेस सोडण्याच्या एसटी महामंडळाचा निर्णय; ‘लालपरी’ सज्ज

मुंबई : कोकणात गणेशोत्सवाचा एक वेगळाच जल्लोष पाहायला मिळतो. कोकणात गणेशोत्सव आणि शिमगा या दोन सणांना विशेष महत्त्व दिले जाते.त्यातच…

Read More »

राज्याचे नवे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राज्यपाल पदाची घेतली शपथ

मुंबई : झारखंडचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल पदाची शपथ घेतली. राधाकृष्णन हे रमेश बैस यांची जागा घेतील,…

Read More »

आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करणार : रूपालीताई चाकणकर

पनवेल : उरणमध्ये झालेल्या यशश्री शिंदे हत्याकांडामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या हत्याकांडामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. यशश्री…

Read More »

अक्षता म्हात्रे व यशश्री शिंदेच्या हत्येचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा; कामोठे कॉलनी फोरमची मागणी

नवी मुंबई : सध्या महाराष्ट्रातील कायदा अणि सुव्यवस्था दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. गुन्हेगारांना कायद्याचा अणि पोलिस प्रशासनाचा धाक राहिलेला नाही.…

Read More »

बंदी उठताच सुट्टीचे औचित्य साधून लोणावळ्यात हजारो पर्यटकांची तुफान गर्दी

पुणे : लोणावळा शहरातील भुशी धरण, टायगर पॉईंटसह भाजे धबधबा व इतर सर्व पर्यटन स्थळांवर रविवारी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती.…

Read More »

बनावट पद्धतीने दिव्यांग प्रमाणपत्र घेणारे आणि देणारे अशा दोघांवरही कारवाई केली पाहिजे- राज्यपाल रमेश बैस

पुणे : देशाला आत्मनिर्भर बनवताना दिव्यांगांना स्वयंपूर्ण बनवणे आवश्यक आहे. सामान्य आणि सक्षम व्यक्ती चुकीच्या पद्धतीने दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून सेवेत प्रवेश…

Read More »

सातारा जिल्ह्यात पावसाचा ‘रेड अलर्ट’; ८०० कुटुंबांचे सुरक्षित स्थलांतर

सातारा : सातारा जिल्ह्यामध्ये सातारा, जावळी, पाटण, कराड या पश्चिमेकडील तालुक्यात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत पाटण, जावळी, महाबळेश्वर…

Read More »

पुण्यातील आपातग्रस्त लोकांचे तातडीने पंचनामे करा! मंत्री चंद्रकांत पाटील यांचे प्रशासनाला आदेश

पुणे : पुण्यामध्ये मागील दोन पावसाने जोरदार बॅटिंग केली. मुसळधार पाऊस झाल्यामुळे पुण्याजवळी खडकवासला साखळी धरणातील सर्व धरणे पूर्ण भरली. खडकवासला…

Read More »
Back to top button