महाराष्ट्र

नवीन बोळींज पोलीस ठाण्याची निर्मिती, पोलीस ठाण्याचे गृहमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

विरार : मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील बोळींज या १९ व्या पोलीस ठाण्याचे उदघाटन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते…

Read More »

ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ!

मुंबई : महाराष्ट्र राज्य सरकारकडून नागरिकांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना शासनाकडून राबविण्यात येत असून…

Read More »

लाडकी बहीण योजनेबद्दल खोटी माहिती पसरवल्याबाबतची तक्रार; संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल

मुंबई : यंदाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी अत्यंत महत्वकांक्षी अशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. दरम्यान या योजनेच्या…

Read More »

राज्य मंत्रिमंडळाची रेकॉर्डब्रेक बैठक, ८० महत्त्वाचे निर्णय; विविध महामंडळासही मंजुरी

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांची बिगुल पुढील आठवड्यात वाजण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी आज महायुती सरकारच्या व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मंत्रिमंडळाची…

Read More »

‘या’ टॉप सेलिब्रिटींच्या नावावर होत आहेत सर्वाधिक घोटाळे, McAfee ची धक्कादायक माहिती

मुंबई : सायबर घोटाळ्यांमुळे लोकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. नुकतीच ऑनलाइन संरक्षण कंपनी McAfee ने एक धक्कादायक माहिती…

Read More »

उद्योगपती रतन टाटा यांचे निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई : देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे  निधन झाले. मुंबईतील ब्रीचकँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर…

Read More »

राज्य सरकारचा मोठा निर्णय; गर्भवती पोलीस अधिकाऱ्यांना ड्युटीवर साडी नेसण्याची परवानगी

मुंबई : राज्य सरकारने महिला पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी महत्वाची घोषणा केली आहे. गरोदर काळात महिला पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना…

Read More »

राज्य मंत्रिमंडळाची ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना श्रद्धांजली; भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती

मुंबई : ज्येष्ठ उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांना आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

Read More »

वसईत रस्त्यावरच वाहन विक्रीचा बाजार,गॅरेज दुरूस्ती यामुळे होत आहे वाहतुकीला अडथळा

वसई : वसई विरार शहरात विविध ठिकाणच्या भागात जुनी व नवीन वाहने विक्रीसाठी थेट रस्त्यावर ठेवली जात आहेत. तर दुसरीकडे…

Read More »

आदिवासी बांधवांसाठी अध्ययावत व उच्च दर्जाचे विशेष आदिवासी विद्यापीठ उभारणार- राज्यपाल सी.पी. राधाकृष्ण

पालघर : विकसित भारताचा महामार्ग विकसित गावांमधून जाणारी गावांचा विकास साधने हे शासनाचे प्राधान्य आहे. त्या दृष्टीने आदिवासी भागातील पैसा…

Read More »
Back to top button