महाराष्ट्र

शाळांमधील खोटी पटसंख्या रोखण्यासाठी शिक्षण विभाग घेणार ‘पेन’ चा आधार

कल्याण : ठाणे जिल्ह्यातील अनेक शाळा खोटी पटसंख्या दाखवून त्या आधारे शाळेत परस्पर शिक्षक भरती करतात. या माध्यमातून शासनाची फसवणूक करतात,…

Read More »

सुशोभीकरण, रुग्णालयासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेला घेणार ५५० कोटींचे कर्ज

पिंपरी : आशिया खंडातील श्रीमंत महापालिका असा लौकिक कधी काळी मिरवलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेला विविध बँकांमध्ये सुमारे दोन हजार कोटी रुपयांची बचत…

Read More »

जे. जे. रुग्णालयात उभे राहणार देशातील पहिले वैद्यकीय संग्रहालय

मुंबई : जे. जे. रुग्णालयाची इमारत १८४५ मध्ये उभी राहिली असून, जे.जे. रुग्णालय मे २०२४ मध्ये १८० व्या वर्षात पदार्पण करीत…

Read More »

‘मेट्रो १२’च्या बांधकामाला मार्चमध्ये सुरुवात; बांधकामासाठी तीन कंपन्यांमध्ये स्पर्धा

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ‘कल्याण – डोंबिवली – तळोजा मेट्रो १२’च्या बांधकामासाठी मागविलेल्या निविदेला चांगला प्रतिसाद मिळाला…

Read More »

वसई विरार महापालिकेतील १ हजार ६०० ठेका कर्मचार्‍यांसाठी निविदा

वसई : वसई विरार महापालिकेत कायम सेवेतील कर्मचार्‍यांची भरती प्रक्रियेला रखडली असल्याने पालिकेने बाह्ययंत्रणेद्वारे ठेका पध्दतीने कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला…

Read More »

उलवेतील घरे सहा लाखांनी स्वस्त सदनिकाधारकांना दिलासा, किमंत २७ लाख रुपये

पनवेल : बहुप्रतिक्षेत असणाऱ्या सिडको मंडळाच्या बामनडोंगरी येथील २०२२ साली सिडको मंडळाच्या घरांच्या किमती राज्य सरकारने ६ लाख रुपयांनी कमी करण्याचा…

Read More »

परदेशी पाहुणा ‘सीगल’ पक्ष्यांवर ठाणेकरांकडून होत आहे जीवघेणे प्रकार

ठाणे : तलावपाली भागात सीगल पक्ष्यांवर ठाणेकरांकडून जीवघेणा प्रकार सुरू झाला आहे. या सीगल पक्ष्यांना ठाणेकर तेलकट किंवा त्यांच्या नैसर्गिक खाद्य…

Read More »

पिंपरी-चिंचवड मनपाकडून मालमत्ता थकबाकीदारांच्या २८३ मालमत्ता जप्त

पिंपरी : महापालिकेच्या आकारणी व कर संकलन विभागाने वारंवार आवाहन करूनही कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या २८३ थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या…

Read More »

दया नायक यांची वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी यांच्यासह २३ अधिकाऱ्यांनाही बढती

मुंबई : येत्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्यांना बढत्या देण्यात आल्या आहेत आणि नव्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. गेल्याच…

Read More »

आमदार अनिल बाबर यांच्या निधनाने एका संघर्षशील अध्यायाचा अंत -उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : ज्येष्ठ नेते, आमदार अनिल बाबर यांच्या निधनानं पाणी प्रश्नासाठी तळमळीने काम करणारा महाराष्ट्राच्या राजकारणातील संघर्षशील अध्याय संपला आहे.…

Read More »
Back to top button