महाराष्ट्र

कुलाबा-वांद्रे-सीप्झ भूमिगत मेट्रोत विनाअडथळा फुल्ल नेटवर्क

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ म्हणजे आरे ते कफ परेड या भूमिगत मेट्रो मार्गिकेतून प्रवास करणाऱ्यांना विनाअडथळा मोबाइल नेटवर्क उपलब्ध व्हावे, यासाठीची तयारी…

Read More »

इंग्लंडकडून फक्त ३ वर्षांसाठी शिवरायांचे ‘वाघ नखं’ महाराष्ट्राला मिळणार

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने इंग्लंडमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयातून छत्रपती शिवरायांचा ‘वाघ नखं’ आणण्याची तयारी सुरू आहे. वास्तविक २०२४…

Read More »

२००० रुपयांच्या नोटेबाबत मोठी बातमी, बदलण्याची तारीख वाढवण्यावर आली आरबीआयची प्रतिक्रिया

मुंबई : २००० रुपयांच्या नोटेबाबत मोठी बातमी येत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २००० रुपयांच्या नोटा बदलण्याच्या अंतिम मुदतीवर प्रतिक्रिया…

Read More »

वसई रोड रेल्वे टर्मिनस सन २०२३ पर्यंत तयार करण्याची रेल्वेची घोषणा कागदोपत्रीच

वसई : वसई रोड रेल्वे टर्मिनस सन २०२३ पर्यंत तयार करण्याची रेल्वेची घोषणा कागदोपत्रीच ठरली आहे. २०१८ ते २०२३ या सहा…

Read More »

गणपती मंडळाचा स्तुत्य उपक्रम; लोकवर्गणीतून शिल्लक राहिलेल्या पैशातून नागरिकांना केले हेल्मेटच वाटप

पिंपरी : चिंचवडमधील वाघजाई माता मित्र मंडळ यांनी गणेश मंडळांसमोर एक आदर्श घालून दिला आहे. या मंडळाने गणपती मंडळाच्या लोकवर्गणीतून…

Read More »

श्री गणाधीश रथातून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचे मोठ्या उत्साहात विसर्जन

पुणे : गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ ट्रस्ट मार्फत विसर्जन मिरवणुकीत दुपारी चार वाजता सहभागी होण्याचा निर्णय…

Read More »

मराठी महिलेला ‘मराठी’ म्हणून हिणवत घर नाकारणाऱ्या पिता-पुत्रावर अखेर गुन्हा दाखल

मुंबई :  महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरावर पहिला हक्क आहे तो मराठी माणसांचा. कारण मराठी माणसांनीच…

Read More »

लालबागच्या राजाचं अत्याधुनिक तराफ्यातून २३ तासांनंतर झाले विसर्जन

मुंबई : “ही शान कोणाची, लालबागच्या राजा”ची अशा निनादात काल (२८ सप्टेंबर) सकाळी १० वाजता मंडपाबाहेर पडलेला लालबागचा राजाचं अखेर २३…

Read More »

वसई विरार मध्ये पाच दिवसांच्या गौरींगणपतीला भक्तीमय वातावरणात निरोप

वसई : शनिवारी वसई विरार शहरात पाच दिवसांच्या गणपतींचे गौरींचे मोठ्या भक्तीमय वातावरणात विसर्जन करण्यात आले. गणपती बरोबर गौराईलाही भक्तीभावाने  निरोप देण्यात…

Read More »

आगाशी गावातील गणेशोत्सव मंडळावर पोलीसांचा छापा; पळून जाताना १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू

वसई : विरार मधील आगाशी गावातील एका गणेशोत्सव मंडपात पोलिसांनी मारलेल्या छाप्याच्या वेळी पळताना २० वर्षीय मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू…

Read More »
Back to top button