राजकारण

लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपचं ‘मविआ’समोर थेट आव्हान; वादाची ‘ती’ ठिणगी वणवा पेटवणार?

आगामी लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) व भाजप-शिवसेना (शिंदे गट) युतीत मोठा संघर्ष पेटण्याची…

Read More »

२ हजार रुपयांची नोट वितरणातून काढल्यानंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांची नोट वितरणातून काढून टाकली. यानंतर त्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे…

Read More »

शरद पवार यांनी स्पष्ट शब्दातच सुनावले; ज्यांना जायचे त्यांनी निघून जावे

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेतला आहे. शरद पवार यांनी यशवंतराव…

Read More »

शरद पवारांच्या राजीनामा वक्तव्यातील खास महत्वाचे मुद्दे

मुंबई : राज्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना…

Read More »

शरद पवार यांचा राजकारणातील मोठा निर्णय, अध्यक्षपदावरुन निवृत्तीचा घेतला निर्णय

मुंबई : शरद पवार यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, माझे घर काँग्रेसच्या नव्हे तर शेतकरी कामगार पक्षाच्या विचारांचे होते. माझे वडील…

Read More »

राज्यातील सद्यस्थितीवर चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवा; नाना पटोलेंची मागणी

मुंबई : राज्यातील अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्यांना तातडीने मदत दिली पाहिजे. तसेच बारसू रिफायनरी प्रकल्प स्थानिकांचा…

Read More »

भाजप-शिंदे सरकारवर उद्धव ठाकरे यांनी भाषणातून केला हल्लाबोल..

मुंबई : मुंबईत आज महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा पार पडली. आजच्या या जाहीर सभेत मुंबई आणि परिसरातून शिवसेना ठाकरे गट,…

Read More »

शरद पवार म्हणाले की, भाकरी फिरवली नाही तर…

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी चेंबूर येथील युवा मंथन शिबिरात पक्षातील सहकाऱ्यांशी बोलून लवकरच आपण भाकरी फिरवणार असल्याचं…

Read More »

अजित पवारांचे शिंदे सरकारला पत्र; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यावरून घेतली आक्रमक भूमिका

मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. अजित पवारांनी मराठीला अभिजात…

Read More »

महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील मृतांचा शवविच्छेदन अहवालातून या बाबी आल्यासमोर..

मुंबई : खारघर येथे आयोजित ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे तब्बल १४ श्रीसदस्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर विरोधक आक्रमक…

Read More »
Back to top button