भारत

सुरक्षा मंत्रालयात ‘माया’चे आगमन! सायबर आणि मालवेअर हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर निर्णय

नवी दिल्ली : देशाचे संरक्षण आणि गंभीर पायाभूत सुविधांवर वाढत्या सायबर आणि मालवेअर हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा मंत्रालयाने सर्व संगणकांमधील मायक्रोसॉफ्ट…

Read More »

मणिपूर हिंसाचाराच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून गंभीर दखल; दिले लेखी आदेश

नवी दिल्ली : मणिपूर हिंसाचाराच्या चौकशीबाबत सर्वोच्च न्यायालयाने लेखी आदेश दिले आहेत. मणिपूर हिंसाचार पीडितांच्या मानवतावादी पैलूंवर देखरेख करण्यासाठी सर्वोच्च…

Read More »

रुग्णांनी गैरवर्तन केल्यास डॉक्टर उपचार नाकारू शकतील; राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने जारी केले नियम

नवी दिल्ली : डॉक्टरांवरील हिंसाचाराच्या घटना रोखण्यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत असे म्हटले होते…

Read More »

टाटा एअरलाईन्स अपग्रेड, एअर इंडियाचा हा नवा लोगो झाला लाँच

नवी दिल्ली : भारतातील जगप्रसिद्ध एअर इंडिया या एअरलाईन्सचा ताबा जानेवारीमध्ये टाटा समूहाने घेतल्यानंतर आता कंपनीच्या एअर एशिया, एअर इंडिया…

Read More »

सरकारी बंगला पुन्हा मिळाल्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; “संपूर्ण भारत हे माझं घर’..”

दिल्ली :  मोदी आडनाव प्रकरणात राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर राहुल गांधींना पुन्हा एकदा…

Read More »

ऑस्ट्रेलिया-ब्रिटन नाही तर भारतीय रेल्वेच्या नावावर आहेत हे पाच जागतिक रेकॉर्ड

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अमृत भारत योजनेची सुरुवात केली. या योजनेअंतर्गत देशातील १३०९ रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास होणार…

Read More »

सुप्रीम कोर्टात कलम ३७० बाबत होणार आजपासून रोज सुनावणी

दिल्ली : जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या घटनेतील कलम ३७० रद्द करण्याबाबत आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुप्रीम कोर्टात बुधवारपासून (२ ऑगस्ट) सुनावणी…

Read More »

कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी पीएफवर मिळणार ८.१५ टक्के व्याज; केंद्र सरकारकडून प्रस्ताव मंजूर

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने (EPFO) नं आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी जाहीर केलेल्या व्याजदरांना मंजुरी मिळाली आहे.…

Read More »

सुप्रीम कोर्टाकडून ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला तातडीची स्थगिती; आदेश जारी

दिल्ली : उत्तर प्रदेश आणि देशाच्या राजकारणातली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. उत्तर प्रदेशातल्या वाराणसी येथील ज्ञानवापी…

Read More »

अहमदाबादचे सरदार वल्लभभाई पटेल विमानतळ पाण्याखाली; प्रवाशांचा संताप

अहमदाबाद : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळं गुजरातमध्ये अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं नागरिकांना…

Read More »
Back to top button