महाराष्ट्र

म्हाडामधील १४०० कर्मचाऱ्यांना मिळणार जीवन विम्याचे कवच

मुंबई : म्हाडामधील १४०० कर्मचाऱ्यांना जीवन विम्याचे कवच लाभले आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये खाते असलेल्या कर्मचाऱ्यांना बँकेकडून जीवन विमा देण्यात…

Read More »

ठाणे ते नवी मुंबई विमानतळापर्यंत थेट नवा मार्ग; सिडकोने हालचाली सुरू केल्या

ठाणे : ठाण्यातून नियोजित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत वाहतूककोंडी टाळून विनाअडथळा पोहोचता यावे, यासाठी २६ किलोमीटरचा उन्नत आणि दुमजली मार्ग बांधण्याचा…

Read More »

ठाण्यात १२४७ दुकाने मराठी पाटीविना, ठाणे महापालिकेच्या सर्वेक्षणात माहिती उघड

ठाणे : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे शहरातील दुकानांच्या पाट्या मराठीत आहेत की नाही, याचे सर्वेक्षण महापालिका प्रशासनाने सुरू केले आहे. गेल्या…

Read More »

आता घराजवळच मिळणार वैद्यकीय उपचार, ४० ठिकाणी ‘आपला दवाखाना’

पिंपरी : शहरातील नागरिकांना आपल्या घराजवळच आरोग्य आणि वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, यासाठी महापालिका राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाअंतर्गत शहरातील ४० ठिकाणी ‘नागरी…

Read More »

‘टीडीआर’ घोटाळ्यात पिंपरी-चिंचवडमधील तीन आमदार?’मविआ’च्या नेत्यांचा सनसनाटी आरोप

पिंपरी : अंदाजपत्रक फुगवून जादा सुविधांचा हस्तांतरित विकास हक्क (ॲम्युनिटी टीडीआर) देत ६७१ कोटी रुपयांचा फायदा विकसकाला दिल्याचे प्रकरण विरोधी…

Read More »

पश्चिम रेल्वेवर ३५० तिकीट तपासनीसांची फौज

मुंबई : पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकल, सामान्य लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यासह इतर डब्यात विनातिकीट प्रवाशांची संख्या वाढली आहे. विनातिकीट प्रवाशांमुळे…

Read More »

मुंबईतील वीजग्राहकांना प्रीपेड स्मार्ट मीटर; मीटर बदलण्याचे काम अदानी कंपनीला

मुंबई : देशभरातील विजेचे मीटर बदलून त्याऐवजी प्रीपेड स्वरूपाचे स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रकल्प केंद्र सरकारच्या ऊर्जा विभागाने हाती घेतला आहे.…

Read More »

झोपु योजनेतील जुन्या-नव्या इमारतींना लोखंडी शिडी बंधनकारक

मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील नव्या-जुन्या सर्व प्रकल्पातील इमारतींवर लोखंडी शिडी बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचबरोबर लोखंडी…

Read More »

बॉलिवूड अभिनेते ज्युनियर मेहमूद यांनी वयाच्या ६७ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

वृत्तसंस्था : सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता ज्युनियर मेहमूद यांची मृत्युशी सुरु असलेली लढाई अखेर संपुष्टात आली आणि त्यांचे निधन झाले. काही…

Read More »

वसईतील गावे वगळण्याच्या प्रकरणाला नवी कलाटणी, गावे महापालिकेत ठेवण्याची शासनाची भूमिका

वसई : वसई विरार महापालिकेतून २९ गावे वगळण्याचे प्रकरण अंतिम टप्प्यात असताना राज्य शासनाने अचानक पणे गावे महापालिकेतच असावे अशी भूमिका…

Read More »
Back to top button