मुंबई : पावसाने जोर धरला असला तरी राज्यातील प्रमुख जलाशयांमध्ये सध्या फक्त २१ टक्केच पाणीसाठा आहे. मागील वर्षाच्या तुलनेत त्यामध्ये…
पुढे वाचायवतमाळ : समृद्धी महामार्गावरील अपघातात जळून खाक झालेल्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसला दुसऱ्या दिवशी पीयूसी देणाऱ्या केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला…
पुढे वाचानवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. त्यात इंडियन प्रीमियर लीगमध्ये…
पुढे वाचापुणे : कोयत्याच्या सहाय्याने कॉलेज परिसरात दहशत निर्माण करू पाहणार्या डॅनी टोळीला पोलिसांनी खाक्या दाखवून कॉलेज परिसरातच धिंड काढली. एकाप्रकारे उदयनोमुख…
पुढे वाचाठाणे : उल्हासनगरच्या न्यू इंग्लिश हायस्कूल शाळेने यावर्षी ३ पट फी वाढ केल्याने पालक वर्ग चिंतेत आहे. त्यांनी याप्रकरणाची भाजप…
पुढे वाचामुंबई : जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील मौज आंबोली आणि गेळे या गावातील शेतकऱ्यांना कबुलायतदार गावकर पद्धतीत जमीन वाटप करण्यास आज झालेल्या…
पुढे वाचामुंबई : शिंदे-फडणवीस यांच्या सरकारला वर्षपूर्वी झाल्यानंतर महाराष्ट्र सरकार मध्ये पुन्हा राजकीय भूकंप झाला आहे. राजभवनावर आज अजित पवार यांनी…
पुढे वाचामुंबई : राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला असून अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.आज रविवारी, सकाळपासूनच राजभवनात…
पुढे वाचामुंबई : संपूर्ण पक्ष आमच्यासोबत आहे. उद्याच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच आम्ही या सरकारमध्ये सामील झालो आहोत. तसेच यापुढे…
पुढे वाचाबुलढाण्यातील बस दुर्घटनेनं पुण्यातील एका शिक्षकाच्या कुटुंबावर घाला घातला आहे. पती-पत्नी आपल्या मुलाला नागपूरला महाविद्यालयात सोडायला गेले होते. तिथंच मुलाला…
पुढे वाचा









