महाराष्ट्र

झोपु योजनेतील जुन्या-नव्या इमारतींना लोखंडी शिडी बंधनकारक

मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील नव्या-जुन्या सर्व प्रकल्पातील इमारतींवर लोखंडी शिडी बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचबरोबर लोखंडी…

Read More »

बॉलिवूड अभिनेते ज्युनियर मेहमूद यांनी वयाच्या ६७ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

वृत्तसंस्था : सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता ज्युनियर मेहमूद यांची मृत्युशी सुरु असलेली लढाई अखेर संपुष्टात आली आणि त्यांचे निधन झाले. काही…

Read More »

वसईतील गावे वगळण्याच्या प्रकरणाला नवी कलाटणी, गावे महापालिकेत ठेवण्याची शासनाची भूमिका

वसई : वसई विरार महापालिकेतून २९ गावे वगळण्याचे प्रकरण अंतिम टप्प्यात असताना राज्य शासनाने अचानक पणे गावे महापालिकेतच असावे अशी भूमिका…

Read More »

पिंपरी-चिंचवडचा चीनमध्ये डंका; मिळाला ‘हा’ आंतरराष्ट्रीय पुरस्कार!

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने राबविण्यात आलेल्या नवी दिशा या उपक्रमाची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली असून ग्वांगझू आंतरराष्ट्रीय…

Read More »

“दिघागाव रेल्वे स्थानक सुरू करा, नाहीतर रस्त्यावर उतरावे लागेल”, खासदार राजन विचारे

ठाणे : ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे आणि ऐरोली या रेल्वे स्थानकादरम्यान तयार करण्यात आलेला दिघा गाव रेल्वे स्थानक तात्काळ सुरू करा…

Read More »

पुण्यातील प्रसिद्ध ‘पूना गेस्ट हाऊस’ आता चक्क टपाल पाकिटावर

पुणे : गेल्या नऊ दशकांपासून पुणेकरांना अस्सल मराठमोळे भोजन देण्यामध्ये अविरतपणे कार्यरत आणि उतारवयातील कलाकारांची आपुलकीने सेवा देणारे आश्रयस्थान असलेल्या लक्ष्मी…

Read More »

मुंबई महानगरपालिकेचा रुग्णालयांमध्ये भूमिगत कचरापेटी बसावण्याचा निर्णय

मुंबई : महानगरपालिकेच्या रुग्णालयांमधील कचरापेटीमुळे आसपास पसरणारी दुर्गंधी, भटक्या जनावरांचा वावर यामुळे रुग्णांना होणारा त्रास लक्षात घेता कचऱ्याचे नियोजन करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने रुग्णालयांमध्ये…

Read More »

‘आनंदाचा शिधा’ आता वर्षभर? अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून प्रस्ताव

मुंबई : दिवाळी, दसरा, गुढीपाडव्या सारख्या सणासुदीला राज्यातील गरीब व गरजू शिधापत्रिकाधारकांना देण्यात येणारा ‘आनंदाचा शिधा’ योजनेला राज्यात चांगला प्रतिसाद लाभत…

Read More »

विश्वस्त निवडीत डावलल्याने आळंदीकरांचा निषेध मोर्चा, वारकऱ्यांची गैरसोय

पिंपरी : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीच्या विश्वस्तपदी डावलल्याने आळंदीकर ग्रामस्थांनी कार्तिकी यात्रेच्या पहिल्याच दिवशी निषेध मोर्चा काढला. मंदिरासमोर काही काळ…

Read More »

मुंबईचा राडारोडा पुन्हा ठाण्यात, ठाण्याच्या खाडी भागात टाकला जातोय राडारोडा

ठाणे : हवा प्रदुषण रोखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर मुंबईतून ठाणे शहरात होणारी राडारोड्याची वाहतूक रोखण्यासाठी ठाणे महापालिकेने पथके तैनात केली आहेत. परंतु या…

Read More »
Back to top button