महाराष्ट्र

सरकार नामर्द असून सरकार विरोधात करणार आंदोलन- आमदार बच्चू कडू

पुणे : फक्त सरकार टिकावे म्हणून ग्राहकांचा, खाणाऱ्यांचा विचार केला आहे. कांदा नाही खाल्ला तर कोण मरणार नाही. पण, शेतकऱ्यांचे नुकसान…

Read More »

पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागवणारे पवना धरण शंभर टक्के भरले

पिंपरी : पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणारे पवना धरण तुडूंब भरले आहे. धरणात १०० टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पुढील वर्षभराची पाण्याची चिंता…

Read More »

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी आणखी दोन उपायुक्त पदांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे रवाना

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी राज्य शासनाने एक अतिरिक्त आयुक्त आणि दोन उपायुक्त या पदांना मंजुरी दिली होती. त्यानुसार दोन पोलीस…

Read More »

या कारणांमुळे पिंपरी-चिंचवडमधील पे अँड पार्किंग धोरण महापालिकेने केले बंद…

पिंपरी : अधिकाऱ्यांची निष्क्रियता, शुल्काच्या नावाखाली वाहनतळ धोरणाला झालेला राजकीय विरोध, पोलिसांचा असहकार, नो-पार्किंगमधील वाहनांवर कारवाईस टाळाटाळ आणि दमदाटीचे वाढलेले प्रकार…

Read More »

ठाणे शहराचा विकास हाच माझा ध्यास आहे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : ठाणे शहराचा सर्वांगीण कायापालट होत आहे. येत्या काळात आपणा सर्वांना स्वच्छ, सुंदर, विकसित ठाणे शहर आणि जिल्हा पाहायला मिळेल.…

Read More »

बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात झोपडीधारक आणि दुकानदारांच्या पात्रता निश्चितीची प्रक्रिया जाहीर

मुंबई : बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात बीडीडीतील झोपडीधारक आणि दुकानदारांना सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून पात्रता निश्चितीची प्रक्रिया जाहीर…

Read More »

तलाठी भरती परीक्षेला पहिल्याच दिवशी गालबोट; पेपर फुटला की कॉपी?

नाशिक : तलाठी भरती परीक्षेच्या पहिल्याच दिवशी येथील एका केंद्रावर पेपर फुटल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.  एका व्यक्तीच्या भ्रमणध्वनीमध्ये प्रश्नांची छायाचित्रे…

Read More »

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी ५५० विशेष बसगाडया

वसई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी यंदाच्या वर्षीही राज्य परिवहन महामंडळातर्फे विशेष गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. यंदाच्या वर्षी महामंडळाने ५५० इतक्या…

Read More »

राज्यातील धरणांत केवळ ६१ टक्केच पाणी

राज्यात सर्वदूर पावसाने विश्रांती घेतल्याने सुमारे तीन हजार धरणांमधून ६१.५८ टक्के एवढा पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत…

Read More »

बेकायदा बांधकामे उभारणाऱ्या चार भूमाफियांवर ‘एमआरटीपी’चे गुन्हे

डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील ह प्रभाग हद्दीत तत्कालीन साहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांच्या काळात उभारण्यात आलेल्या चार बेकायदा बांधकामांच्या बांधकामधारकांवर महाराष्ट्र…

Read More »
Back to top button