महाराष्ट्र

महापालिकेमार्फत पंतप्रधान आवास योजनेसाठी मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

पिंपरी : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत महापालिकेमार्फत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आकुर्डी, पिंपरीत राबविण्यात येत असलेल्या गृहप्रकल्पासाठी अर्ज करण्यास १२ ऑगस्टपर्यंत…

Read More »

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे निर्देश; महाविद्यालयांच्या परिसरात ई सिगरेट बंद

पुणे : पारंपरिक सिगारेटबरोबरच अनेक तरुणांकडून ई सिगरेटला पसंती दिली जाते. मात्र महाविद्यालयांच्या परिसरात ई सिगरेटला बंदी घालण्याचे निर्देश सावित्रीबाई फुले…

Read More »

पिंपरी-चिंचवड महापालिका देणार मुळा नदीच्या पुनरूज्जीवनासाठी २०० कोटींचे कर्ज

पिंपरी : मुळा नदी पुनरूज्जीवन प्रकल्पासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने पहिल्या कर्जरोख्याद्वारे २०० कोटी रुपये मिळविले आहेत. या प्रकल्पांसाठी गुंतवणूकदारांकडून ३१५ कोटी रुपयांच्या…

Read More »

राज्य शासनाकडून रतन टाटा यांना प्रथमत:च ‘उद्योगरत्न’ पुरस्कार जाहीर

मुंबई : राज्य शासनाच्या वतीने यापुढे दरवर्षी ‘महाराष्ट्र भूषण’ च्या धर्तीवर उद्योगरत्न पुरस्कार देऊन उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उद्योजकांचा सन्मान…

Read More »

छत्रपती शिवाजी महाराजांनी तुळजाभवानी देवीला दिलेले व भाविक भक्तांनी वाहिलेले दागिने गहाळ?

कोल्हापूर : छत्रपती घराण्याचे कुलदैवत आणि संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या श्री. तुळजाभवानी देवीच्या दागिन्यांची मोजदाद केली असता, काही ऐतिहासिक महत्त्व…

Read More »

मनसे सिन्नर टोलनाका तोडफोडीप्रकरणी पोलीसांची कारवाई ८ जणांना केली अटक

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर असतांना अमित ठाकरे यांची गाडी…

Read More »

‘म्हाडा’च्या इमारतींच्या पुनर्विकासाला ‘ या’ कारणाने बसत आहे मोठय़ा प्रमाणात फटका

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबईतील जमिनींवर उभ्या राहिलेल्या वसाहतीतील बेकायदा ओळखपत्रधारकांमुळे मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाला मोठय़ा…

Read More »

वसई विरार शहर जलमय; आली ट्रॅक्टरमधून प्रवास करण्याची वेळ

वसई :  वसई विरार शहर जलमय झाल्याने रिक्षा आणि खासगी वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे शहरात ट्रॅक्टर सेवा सुरू झाली…

Read More »

पनवेल इर्शाळवाडी संपर्कासाठी रेडीओ आणि सेलेलाईटची मदत

रायगड : पनवेल इर्शाळवाडी येथे बुधवारी रात्री घडलेल्या दुर्घटनेनंतर येथील वाडी वर पडलेला दगडमातीचा ढिगारा उपसा करण्याचे काम दूस-या दिवशी…

Read More »

राज्यातील ‘रिलायन्स’ कडील पाचही विमानतळे सरकार घेणार ताब्यात

मुंबई : राज्यातील बारामती, लातूर, नांदेड, यवतमाळ, धाराशिव ही पाचही विमानतळे ‘रिलायन्स एअरपोर्ट डेव्हलपर्स लि’. कंपनीच्या ताब्यात असून ही कंपनी व्यवस्थित…

Read More »
Back to top button