महाराष्ट्र

विरार मधील इलेक्ट्रिक दुचाकी गाड्यांच्या दुकानाला आग, ३५ दुचाकी जळून खाक

वसई : विरार पश्चिमेच्या डोंगरपाडा ते डीमार्टपर्यंतच्या रस्त्यावर असलेल्या विद्युत दुचाकी विक्रीच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. सकाळी…

पुढे वाचा
महाराष्ट्र

शीव पनवेल मार्गावर टँकर उलटला, अ‍ॅसिडसदृश्य वायूची गळती

नवी मुंबई : शीव पनवेल मार्गावर आज सकाळी साडेसहाच्या सुमारास पुण्याच्या दिशेने जाणारा टँकर उलटला. बेलापूर खिंड उड्डाणपुलावरून मार्गस्त व्हावे की खालून…

पुढे वाचा
गुन्हे

एपीएमसी मार्केटमधून टोमॅटो चोरणाऱ्याला अटक, सतराशे वीस रुपयांची रोकड जप्त

नवी मुंबई : नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीतून टोमॅटो चोरी करणाऱ्या एका चोराला एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे. मात्र तोपर्यंत…

पुढे वाचा
Uncategorized

कळवा आणि मुंब्य्रातील दरड प्रवण क्षेत्रात ७२५ घरांना नोटीस

ठाणे : मुंब्रा आणि कळवा येथे पारसिक डोंगराच्या पायथ्याशी तसेच डोंगरावर झोपड्या तयार करून राहणाऱ्या ७२५ कुटुंबांना महापालिका आणि वन…

पुढे वाचा
गुन्हे

ठाण्यात सैन्य आणि पोलीस दलात भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या

ठाणे : वागळे इस्टेट येथील श्रीनगर भागात मनिष उतेकर (२४) या पदवीधर मुलाने शुक्रवारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक…

पुढे वाचा
महाराष्ट्र

सावधान! राज्यात डोळ्याची साथ; सर्वाधिक रुग्णसंख्या पुणे शहर आणि जिल्ह्यात

पुणे : राज्यात अनेक भागांत डोळे येण्याची साथ सुरू झाली आहे. ॲडिनो विषाणूमुळे डोळे येत असून, राज्यात सर्वाधिक रुग्णसंख्या पुणे शहर…

पुढे वाचा
महाराष्ट्र

महापालिकेमार्फत पंतप्रधान आवास योजनेसाठी मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

पिंपरी : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत महापालिकेमार्फत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आकुर्डी, पिंपरीत राबविण्यात येत असलेल्या गृहप्रकल्पासाठी अर्ज करण्यास १२ ऑगस्टपर्यंत…

पुढे वाचा
मुंबई

महानगरपालिकेची पाच कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई; साडेसहा कोटी रुपये दंड

मुंबई : मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी सहा हजार कोटी रुपयांची कामे कंत्राटदारांना देण्यात आली आहेत. मात्र या कंत्राटदारांनी रस्त्यांवरील खड्डे…

पुढे वाचा
मुंबई

म्हाडाच्या कोकण मंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय; शेवटच्या घराच्या विक्रीपर्यंत अर्ज स्वीकृती

मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या विरार – बोळींज येथील गृहप्रकल्पातील घरांची विक्री होत नसल्याने मंडळाची डोकेदुखी वाढली आहे. मात्र, आता या…

पुढे वाचा
राजकारण

‘मविआ’ चा टांगा पलटी केला नसता तर राज्य आणखी १५ वर्षे मागे गेले असते! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका

मुंबई : ‘राज्यातील आमचे सरकार केवळ माझं कटुंब माझी जबाबदारी एवढय़ापुरते मर्यादित नसून ते सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे. म्हणूनच आम्ही घरातून…

पुढे वाचा
Back to top button