महाराष्ट्र

किसान सभेचा आपल्या विविध मागण्यांसाठी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा

पालघर : शेतकऱ्यांच्या जमिनीविषयीच्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेचा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे व…

Read More »

राज्यात महिनाभरात रोखले सात बालविवाह; महिला आयोगाची झटपट कारवाई

मुंबई : राज्यात महिला व मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण गंभीर असताना आजही कुठे न कुठे गुपचूप बालविवाह लावण्याचे प्रयत्न जात…

Read More »

विद्यार्थ्यांचे कमी होणार दप्तराचे ओझे; शिक्षणमंत्र्यांनी दिल्या सुचना

मुंबई : विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता ५ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारी पाठ्यपुस्तके…

Read More »

नागपूरच्या चार मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू, संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही योजना !

मुंबई : महाराष्ट्र टेंपल फेडरेशनने नागपूरच्या चार मंदिरांमध्ये आजपासून म्हणजेच शुक्रवारपासून ड्रेस कोड लागू केला आहे. मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी महासंघाने…

Read More »

बारावीच्या निकालानंतर आजपासून Degree Admission Process सुरु; विद्यार्थ्यांनो लक्ष द्या !

मुंबई : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. मुंबईचा निकालाचा टक्का…

Read More »

विद्यार्थ्यांनाच राजदूत बनण्याची संधी! नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण; महाविद्यालयातून होणार तिघांची निवड

पुणे – नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विद्यार्थ्यांनाच प्रसारक बनण्याचा अनोखा उपक्रम विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) हाती घेतला आहे. उच्च…

Read More »

या बँकांमध्ये २००० ची नोट बदलण्यासाठी ना कोणत्याही फॉर्मची किंवा ओळखपत्राची गरज

मुंबई : तुम्हालाही तुमची २००० ची नोट बदलायची असेल तर ही बातमी तुमच्या कामी येऊ शकते. होय, बँकांमध्ये नोटा बदलून…

Read More »

समृद्धी महामार्ग आणखी १० महिने रखडणार; डाेंगराळ भागामुळे ठाणे जिल्ह्यातील कामात अडसर

नागपूर : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) नागपूर-मुंबई समृद्धी द्रुतगती महामार्ग पूर्ण करण्यासाठी डिसेंबर २०२३ची अंतिम मुदत निश्चित केली…

Read More »

बारावीच्या निकालात मुलींनी यंदाही मारली बाजी, जाणून घ्या निकालाची वैशिष्ट्ये

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून, ९१.२५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण…

Read More »

चोवीस तास ड्युटीमुळे पोलीसांना हृदयरोगाचा त्रास; तरी ताण तसाच !

मुंबई : वर्षानुवर्षे ऊर फुटेस्तोवर ड्युटी करणाऱ्या पोलिसांचे अतिरेकी ताणतणावाने अधूनमधून बळी जात आहेत. अशी घटना घडली की, त्यांच्या अनियमित…

Read More »
Back to top button