महाराष्ट्र

यंदा जानेवारीपासूनच नालेसफाईच्या कामाला सुरुवात करणार! महापालिकेचा निर्णय

मुंबई : मे महिन्यातच सुरू होणाऱ्या पावसामुळे मुंबई महापालिकेने जानेवारीअखेरपासून नालेसफाईच्या कामाला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एप्रिलअखेरपर्यंत नालेसफाई पूर्ण…

Read More »

महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची..! साहित्यरसिकांनी CM फडणवीसांकडे मागणी

सातारा : शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सातारा जिल्ह्यात ९९ वे अखिल भरतोय मराठी साहित्य संमेलन सुरू आहे. ज्येष्ठ लेखिका मृदुला…

Read More »

विरारचे नामांतर होणार? ‘हे’ नाव देण्याचे अनेकांची मागणी

पालघर : मागील काही वर्षांपासून राज्यात शहरांची व जिल्ह्यांची नावे बदलण्याचे प्रकार वाढताना दिसत आहेत. तसाच मुंबईत अनेक स्थानकांची ही नावे…

Read More »

३१ डिसेंबरप्रमाणे मतदानाच्या दिवशीही विशेष लोकल बस आणि मेट्रो सेवा उपलब्ध करून द्या – शिक्षक संघटनेची मागणी

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त केलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि इतर शासकीय कर्मचाऱ्यांची वाहतुकीअभावी मोठी कोंडी होण्याची शक्यता निर्माण…

Read More »

नवी मुंबई विमानतळात प्रीपेड टॅक्सी-रिक्षांचा थांबा

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होऊन अवघे सहा दिवस झाले असतानाच प्रवाशांच्या सोयीसाठी राज्याच्या परिवहन विभागाने महत्त्वाचे पाऊल…

Read More »

पेनकिलर निमसुलाइड औषधांवर भारतात बंदी! – केंद्र सरकारचा निर्णय

मुंबई : नागरिकांच्या आरोग्याची सुरक्षा लक्षात घेऊन केंद्र सरकारने पेनकिलर औषध ‘निमसुलाइड’बाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १०० मिलीग्रामपेक्षा जास्त…

Read More »

“माझी माती, माझी थाळी” अभियानांतर्गत ‘पालघर थाळी’चा शुभारंभ

पालघर : देशातील नागरिकांवर दक्षिणात्य, उत्तरे मधील तसेच पाश्चिमात्य खाद्यसंस्कृतीच्या पगडा असताना स्थानीय पातळीवर उपलब्ध होणाऱ्या हंगामी खाद्यपदार्थांचा वापर दैनंदिन आहारामध्ये…

Read More »

शाळांच्या ‘जिओ टॅगिंग’साठी शिक्षण विभाग आक्रमक; १० दिवसांत काम पूर्ण करण्याचे आदेश

मुंबई : ‘जिओ टॅगिंग’ करण्याबाबत दिरंगाई होत असल्याने राज्यातील ३ हजार ७९८ शाळांचे अद्यापपर्यंत मॅपिंग झालेले नाही. याबाबत शिक्षण विभागाकडून वारंवार…

Read More »

पंतप्रधान आवास योजनेमुळे प्रदूषणात वाढ; नवी मुंबई पालिकेची सिडकोला नोटीस

नवी मुंबई : मुंबई आणि आसपासच्या परिसरातील (महानगर प्रदेश) विविध शहरांमधील वायुप्रदूषणाचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. परंतु खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी…

Read More »

निपुण ॲपचा ‘अति’उत्साह: तांत्रिक वैगुण्यांमुळे मूळ उद्देशालाच हरताळ

मुंबई : विद्यार्थ्यांच्या क्षमता जोखून त्यांच्यासाठी काम करणाऱ्या शिक्षकांपेक्षा ‘अ‍ॅप’वर असलेला शिक्षण विभागाचा भरवसा विद्यार्थ्यांचे नुकसान करणारा ठरत आहे. विद्यार्थ्यांच्या क्षमतांचे…

Read More »
Back to top button